पूर आला... आणि चार दिवसांत गायब झाला, शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली!<br /><br />#Flood #Farmer #MaharashtraRain #Agriculture #Monsoon #MarathiNews #Lokmat #BreakingNews #LatestNews #FloodUpdate #RainUpdate #Maharashtra #TrendingNews #Farmers #WeatherNews<br /><br />7 आणि 8 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. नद्यांना पूर आला होता. आज चार ते पाच दिवसांनंतर नदीसह शेती कोरडीठाक झाली आहे.<br /><br />Subscribe to Our Channel 👉🏻 <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
